आमच्याबद्दल माहिती

मेंढेपठार हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे.
हे विदर्भ प्रदेशात येते आणि नागपूर विभागाचा भाग आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नागपूर पासून बसने सुमारे 50–५5 किमी अंतरावर आहे. काटोल तालुका मुख्यालयापासून अंदाजे ८–१० किमी अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबई पासून हे गाव सुमारे ७५० किमी अंतरावर आहे.

मेंढेपठारचा पिनकोड ४४१३०२ आहे आणि पोस्टल मुख्यालय काटोल आहे.

मेंढेपठार गावाच्या पूर्वेस नागपूर तालुका, पश्चिमेस नरखेड तालुका, उत्तरेस कळमेश्वर तालुका आणि दक्षिणेस अमरावती जिल्ह्याचा परिसर आहे.

काटोल, नागपूर, नरखेड आणि कळमेश्वर ही मेंढेपठारजवळील प्रमुख शहरे आहेत.

दृष्टी

एक आत्मनिर्भर, समृद्ध आणि सुसंस्कृत गाव तयार करणे जेथे प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा आणि विकासाच्या संधी उपलब्ध असतील.

ध्येय

गावातील सर्व नागरिकांना दर्जेदार सेवा प्रदान करणे, पारदर्शक प्रशासन चालवणे आणि सतत विकासाच्या दिशेने कार्य करणे.

ग्रामपंचायत स्थापना

दिनांक :- 1962

लोकसंख्या

जनगणना नुसार 970

पुरुष

503

स्त्री

467

कुटुंब संख्या

247

शेतकरी संख्या

396

मतदारांची संख्या

836

एकूण क्षेत्रफळ

584.30 हे

लागवडी योग्य क्षेत्र

470.54 हे

बागायती क्षेत्र

1-36-96-हे

स्ट्रीट लाईट पोल

200

अंगणवाडी

02

जिल्हा परिषद शाळा

01

पोस्ट ऑफिस

01

तलाठी ऑफिस

01

आरोग्य उपकेंद्र

01

नळ कनेक्शन

195

सार्वजनिक विहीर

02

सार्वजनिक बोअर

02

सार्वजनिक पाण्याची आड

02

महिला बचत गट

11

प्राधानमंत्री आवास व रमाई आवास घरकुल योजना लाभार्थी

14

ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच

श्री. अभय नामदेवराव कोहळे
9665838010

उपसरपंच

सौ. अंजू कांतेश्वर वसु
9673411191

ग्राम अधिकारी

कु. प्रियांका पाटील

आमच्या सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र

जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज

गृहनिर्माण योजना

प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज

आरोग्य सेवा

प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा

पाणी पुरवठा

स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा

वीज कनेक्शन

नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण

शिक्षण सहाय्य

शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती

सामाजिक सुरक्षा

वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना

कर व परवाने

मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा

सरकारी योजना

नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आमच्या गावात राबवल्या जात आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. घरामध्ये शौचालय, स्वयंपाकघर, वीज आणि स्वच्छ पाण्याची सुविधा असते.

महात्मा गांधी नरेगा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील गरजू लोकांना कामाची हमी देणारी योजना आहे, ज्यामुळे रोजगारनिर्मिती, आर्थिक स्थिरता, सामाजिक समावेश आणि ग्रामीण विकास साध्य होतो.

स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची राष्ट्रीय योजना आहे, जी स्वच्छता सुधारण्यासाठी, शौचालयांची निर्मिती करण्यासाठी, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी राबवली जाते.

मिड डे मील

मिड डे मील योजना ही शालेय मुलांना पोषक आहार देणारी भारत सरकारची योजना आहे, ज्यामुळे शालेय उपस्थिती वाढते, पौष्टिकता सुधारते आणि मुलांचा शारीरिक व मानसिक विकास साधता येतो.

विविध विकास कामे

खिरवडे गावामध्ये काळामादेवी मंदिर परिसरात बिहार पॅटर्न वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे कमीत कमी १२०० ते १५०० वृक्ष लागवड केली असून त्याचे सलग तीन वर्षे जतन केले आहे व आज रोजी त्या झाडांना मोसमानुसार फळे फळे येतात

गावामध्ये दसऱ्याला नऊ दिवस दुर्गादौड उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सकाळी पाच ते नऊ या वेळेत दुर्गादौड मोहीम राबवली जाते हा उत्सव मोठ्या जोमाने तयारीने खेरवाडी गावात केला जातो व कमीत कमी लोकसंख्या 300 ते 400 लोक दररोज सकाळी उपस्थित असतात महिन्यातून एकदा मासिक सभा ग्रामपंचायतची होते व 15 ऑगस्ट 26 जानेवारी विशेष ग्रामसभा महिला ग्रामसभा अशा चार ते आठ ग्रामसभा वर्षातून होतात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मुली व मुलांचा प्रोत्साहन म्हणून केला जातो

खिरवडे गावामध्ये अमृत सरोवर आहे म्हणजेच पिण्याच्या पाण्याचा मोठा तलाव आहे कमीत कमी त्याची लांबी एक किलोमीटर आहे तो गावाच्या दक्षिण दिशेस डोंगराच्या खालच्या बाजूला निसर्ग रम्य वातावरणामध्ये बांधण्यात आला आहे त्या तलावाच्या पाण्याचे पाणी गावाला वर्षभर मुबलक मिळते दरवर्षी मानव सरोवर तिथे 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला अमृत सरोवर म्हणून ध्वजावंदन केले जाते

विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


आमचे स्थान

मु.पो. मेंढेपठार, काटोल, नागपूर